जुलाई 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

इ.स. ३०० ते इ. स. १५००

प्रकरण ५                                आता पुन्हा कायमचाच पडदा वर जातो. येथवर केवळ आशियाच्या चर्चनेच आपले कर्तव्य बजावले होते. युरोपियन लोक या चर्चला फारसे महत्त्वही देत नव्हते. पण आता युरोपला आपल्या मिशनरी कर्तव्यांची जाणीव झाली असे दिसते. पण […]

Read More

 प्रेषितांची उमटलेली पावले

प्रकरण ४ काळ इ.स.३०० ते १५०० या सुमारे १००० वर्षांच्या कालखंडातील ख्रिस्ती मंडळीच्या उत्कर्षाची माहिती फारच तुटपुंजी असल्याने आपण ती एकदमच सलग पहाणार आहोत. पंतैनस अलेक्झान्द्रियास परतल्यानंतर भारतावर पुन्हा पडदा पडला. नंतरच्या शतकात तो पुन्हा […]

Read More

 पंतैनस (इ. स. १५० – २१५)

प्रकरण ३                                     इतर देशांच्या तुलनेत भारताच्या इतिहासात एक उणीव आहे. इतर देशात ध्येयाला वाहून घेऊन प्रसंगी त्या ध्येयासाठी रक्तसाक्षी देखील झालेले पुष्कळ लोक आढळतात. त्यामुळे त्यांची लक्षवेधी जीवन चरित्रे वाचून उत्तेजनपर माहिती मिळवणे सुलभ होते. […]

Read More

येशूच्या १२ शिष्यांमधील थोमा

 प्रकरण २                                            सुवार्ता प्रसारासाठी मंडळी ज्यांना पाठवते, त्यांच्यासाठी मिशनरी हा शब्द सध्या प्रचलित आहे. प्रे.कृत्यांमधील पौलाच्या सुवार्ता फेऱ्यांनाही मिशनरी फेऱ्या म्हणूनच संबोधले जाते. इतर देशांच्या तुलनेत विविध संप्रदायांतून, धर्मपीठांतून व देशांतून भारतात मिशन कार्य झाले.  […]

Read More

भारतीय ख्रिस्ती मंडळीचा इतिहास

 प्रकरण १ प्रस्तावना  आपल्या जिवंत देवाविषयीचे अगाध सत्य दडपण्याचा प्रयत्न आरंभापासून चालू आहे. आरंभापासून अभक्तिमान लोक, विदेशी राष्ट्रे, खोटे संदेष्टे यांनी ते दडपले आहे. तसेच ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांनी, मंडळीत व कुटुंबात देवाची ओळख करून न […]

Read More

अपयशाला तोंड देतानालेखिका

 वनिथा रेंडल अपयशावर मी खूप विचार केला, विशेषकरून पुनरुत्थानानंतरच्या काही आठवड्यात. येशू जेव्हा वधस्तंभाकडे धैर्याने व सामर्थ्याने सामोरा गेला तेव्हा त्याच्या भोवतालची माणसे लज्जा आणि खेदाने व्यापून विरघळल्यासारखी झाली होती. जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहते […]

Read More