जून 17, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग

१६८३-१७१९ लेखांक ११                                                                                                      आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा […]

Read More

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग 

 १६८३-१७१९ लेखांक १०                                 प्रास्ताविक रोमन कॅथॅालिक मंडळी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहंचली होती. अनेक मिशनरी पाठवून परिश्रम करत होती. पण चुकीच्या सुवार्तापद्धती वापरत होती. आणि प्रॅाटेस्टंट मंडळीनं तर अजून सुवार्ताप्रसारासाठी मिशनकार्य सुरू करण्याचा विचारही केला नव्हता ही […]

Read More

रॉबर्ट डि नोबिली व त्याचे अनुयायी 

  १६०६ ते १७४१ प्रकरण ९ प्रास्ताविक भारतीय मिशनांमध्ये या काळात अनेक दोष आढळतात. त्यात हमखास आढळणारा दोष म्हणजे भारतीय मंडळीपुढे  भारतीयांपुढे सादर केलेल्या ख्रिस्ती धर्माचे स्वरूप इतके पाश्चात्य होते की भारतीयांना ते स्वीकारणे शक्य […]

Read More

डॉ. ॲलिक्सो डी मेंझिज

 १५५९ – १६०५ प्रकरण ८  तिसरा टप्पा  उमेदीच्या ३८व्या वर्षी आपल्या चर्चचे हित जपणारा हा माणूस पुढे आला. अत्यंत हुशार म्हणून तो विद्यार्थी दशेत असताना चमकला होता. तर आता उत्कृष्ट उपदेशक म्हणून त्याची ख्याती होती. […]

Read More

सिरियन चर्च आणि रोम

सोळावे शतक प्रकरण ७  भारतातील ख्रिस्ती धर्म व युरोपातील ख्रिस्ती धर्म यात मूलभूत फरक आढळतो. परस्पर विरोधी मतांवरून युरोपातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये झगडे झाले तसे भारतात आढळत नाही. कारण भारतात पाश्चात्य मंडळ्यांचा एकच शत्रू होता व […]

Read More

फ्रान्सिस झेवियर

इ.स. १५०६ ते १५५२ प्रकरण ६  आधुनिक काळात स्थापन झालेल्या मिशनांपूर्वी आलेल्या मिशनरींपैकी ज्यांची छाप भारतातील ख्रिस्ती जगतावर पडली अशा दोन व्यक्तींची नावे घेतली जातात. प्रेषित थोमा आणि सोळाव्या शतकातील फ्रान्सिस झेवियर, थोमाला ‘भारताचा प्रेषित’ […]

Read More

इ.स. ३०० ते इ. स. १५००

प्रकरण ५                                आता पुन्हा कायमचाच पडदा वर जातो. येथवर केवळ आशियाच्या चर्चनेच आपले कर्तव्य बजावले होते. युरोपियन लोक या चर्चला फारसे महत्त्वही देत नव्हते. पण आता युरोपला आपल्या मिशनरी कर्तव्यांची जाणीव झाली असे दिसते. पण […]

Read More

 प्रेषितांची उमटलेली पावले

प्रकरण ४ काळ इ.स.३०० ते १५०० या सुमारे १००० वर्षांच्या कालखंडातील ख्रिस्ती मंडळीच्या उत्कर्षाची माहिती फारच तुटपुंजी असल्याने आपण ती एकदमच सलग पहाणार आहोत. पंतैनस अलेक्झान्द्रियास परतल्यानंतर भारतावर पुन्हा पडदा पडला. नंतरच्या शतकात तो पुन्हा […]

Read More

 पंतैनस (इ. स. १५० – २१५)

प्रकरण ३                                     इतर देशांच्या तुलनेत भारताच्या इतिहासात एक उणीव आहे. इतर देशात ध्येयाला वाहून घेऊन प्रसंगी त्या ध्येयासाठी रक्तसाक्षी देखील झालेले पुष्कळ लोक आढळतात. त्यामुळे त्यांची लक्षवेधी जीवन चरित्रे वाचून उत्तेजनपर माहिती मिळवणे सुलभ होते. […]

Read More